बहुतेक लोकांना हेच समजत नाही कि, आपण कुठल्या परिस्थितीत काय करावे? कोणती गोष्ट करावी व कोणती करू नये? मग ते लोक जी गोष्ट करायची ती गोष्ट करत नाही आणि जी गोष्ट नाही करायची तीच गोष्ट करतात. नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करत बसतात. मला हे नको करायचे होते ते मी केले. त्यामूळे वेळ हातातून निघून गेली असल्यामुळे या गोष्टीचा काही उपयोग होत नाही.
Leave a comment